रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक
महाराष्ट्र राज्यात सद्या निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून यावेळी महायुती असलेले केंद्रीय मंत्री यांनी भाजपाला वारंवार विनंती करुनही युतीमध्ये रिपाईला मुंबईकरीता एकही जागा सोडली नसल्याने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाई गटाच्या एकुण तब्बल 39 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई आठवले गटाला उमेदवारी द्या अशी […]
रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक Read More »
Political








